अकरा अंशावर घसरलेल्या मुंबईच्या किमान तापमानात आता वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले असून, कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. ...
ऐन परीक्षेच्या काळात रस्त्यावरून एकट्या किंवा वृद्धांसोबत निघालेल्या कॉलेज, शाळा तसेच नोकरदार तरुणींना हेरून विकृत दुचाकीस्वार तरुणांकडून अश्लील स्पर्श होत असल्याच्या घटनेने मुलुंडसह ठाण्यात खळबळ उडाली आहे. ...
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या विशेष संरक्षण शाखेत (एसपीयू) ‘बॉडीगार्ड’ म्हणून प्रतिनियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलीस दलातील २५० वर पोलिसांची प्रतीक्षा आता संपली आहे. ...
केबल ग्राहक व चालकांमध्ये १ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या गोंधळाची दखल घेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) त्यांच्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर शिक्षण संचालकांनी जाहीर केले आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१९ पर्यंत आॅनलाइन अर्ज भरता येतील. ...
आपल्यापैकी थोड्यांनाच पटेल ही निसर्गातील दोन सत्यभौतिक व अतींद्रिय ही एकमेकांशी जुळणारी व मिसळणारी आहेत. परंतु भौतिक जग हे आपल्या पाच कर्मेंद्रियाशी निगडित असते व जागृतावस्थेत असते तर अतींद्रिय जग हे अंधूक अशा चेतनेशी निगडित असून तर्कशास्त्र व वादविव ...
ख्रिस्तपूर्व ४२९ साली एका ग्रीक शोकांतिकेत सोफोक्लीसने लिहिले होते की, आजच्या वास्तवात तसेच भूतकाळाचे अवलोकन करताना, याप्रकारे दोनदा त्रास सहन करण्याची माझी तयारी नाही! ...
गेल्या आठवड्यात ममताने योगींचे विमान बंगालात उतरू दिले नाही, अमित शहांना हुसकावून लावले तर मोदींनी धमकीवजा पाठवलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना अटक करून ‘जशास तसेच’चा इंगा अरेरावीत प्रवीण असलेल्या या त्रयींना दाखवला. ...