कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतर्गत जनतेतून थेट नगराध्यक्ष तसेच १७ पैकी १६ नगरसेवक निवडण्यासाठी शुक्रवारी शांततेत ७६.९७ टक्के मतदान झाले. गेल्या तीन निवडणुकांपेक्षा यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ...
देशात तिसरी आघाडी स्थापन होत आहे. पण या आघाडीसोबत मी जाणार नाही. कारण तिसरी आघाडी तयारी केली म्हणजे झाली नाही. तर त्याच्यासाठी विचार असला पाहिजे, मुद्दे असले पाहिजेत. अन्यथा तिसरी आघाडी सत्तेसाठी असू नये. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असावी, या मताचा मी ...
प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेले जागतिक दर्जाचे गोमंतकीय चित्रकार लक्ष्मण पै यांनी शुक्रवारी मडगावच्या त्यांच्या मुळ वडिलोपार्जित घराला भेट दिली. यावेळी त्यांनी बालपणातील आपल्या मडगावच्या आठवणींनाही उजाळा दिला. मडगावातील आपले शिक्षण, आपले ...
यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था लंडनमध्ये सन २०१६ला स्थापन केली. ...
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा जर सलामीला आला नाही तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण यावेळी संघातील युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गोळवलकरांच्या विचारधनातून आलेला संघाचा मनुवाद जोपर्यंत मनातून जात नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल. मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून आहे. ...