प्रेमात आकंठ बुडालेली प्रेमीयुगुले जीवनसाथी होण्यासाठी व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिवसाचा मुहूर्त साधतात. गुरुवारी व्हॅलेंटाइन डे निमित्ताने ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात ४८ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. ...
एसटी महामंडळाने सुरू केलेल्या चालक व वाहक पदाच्या भरतीमधील ८ हजार ०२२ जागांसाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी संपणार आहे. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ३६,६८९ अर्ज दाखल झाले होते. ...
तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत असताना, दुसरीकडे मात्र तंबाखूचे व्यसन दूर करण्यासाठी येणारे रुग्ण समुपदेशनाकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे. ...
आवडीच्या वाहिन्यांची यादी देण्यामध्ये देशातील कोट्यवधी ग्राहक अपयशी ठरल्याने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) यासाठीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवावी लागली आहे. ...
तृतीयपंथी असल्याचे समजताच कुटुंबीयांनी झिडकारले. वयाच्या १२ व्या वर्षी कर्नाटकातून मुंबई गाठली. मुंबईतला आधार हरपल्यानंतर गर्दुल्ल्यांच्या वासनेचा शिकार झाला. ...
आंगणेवाडीची जत्रा २५ फेब्रुवारीला आहे. जत्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने आंगणेवाडीला जातात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून आंगणेवाडी जत्रेसाठी विशेष १० जादा गाड्या सोडण्यात येतील. ...
खोपोलीत बुधवारी झालेल्या चार वर्षांच्या चिमुरडीच्या अमानुष हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या घराजवळच राहणाऱ्या एका २७ वर्षांच्या तरुणाला गुरुवारी अटक केली. ...
कृषी ही भारताची संस्कृती आहे. जर शेतकरी संपन्न असेल, तर देश संपन्न होईल. महाराष्ट्राने त्यादृष्टीने जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मृद संधारण अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. ...
सतत तोट्यात असणारी भारत संचार निगम लिमिडेट (बीएसएनएल) ही कंपनी सुरू राहणार की बंद पडणार, अशी चर्चा सुरू झाली असून, तिला नफ्यात आणण्यासाठी आणखी गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारचीच तयारी दिसत नाही. ...