पुलवामा हल्ला हा भारताच्या अस्मितेवर घाला आहे. अशा कठीण समयी देशातील सर्व विरोधी पक्ष हे लष्कर व केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ...
सरकारने चांगले काम केले तर कौतुक करा आणि चुकीचे केले तर कठोर टीकादेखील करा. लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आपले सरकार चौथ्या स्तंभाच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात शुक्रवारी मुंबईत ठिकठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला. ...
मुंबईसह राज्यभरातील वातावरणात बदल नोंदविण्यात येत असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात थंडीनंतर कमालीची वाढ झाली असून, कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान २० अंशावर पोहोचले आहे. ...
उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या हनुमा विहारीच्या लागोपाठ दुसऱ्या शतकाच्या बळावर इराणी करंडकाच्या सामन्यात शेष भारताने रणजी चॅम्पियन विदर्भाला शुक्रवारी विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य दिले. ...
मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवार, १६ फेब्रुवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ...
गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या अवयवदानाच्या जनजागृतीमुळे अवयवदानाचे प्रमाण वाढते आहे. अवयव प्रत्यारोपित करत असताना बऱ्याचदा ग्रीन कॉरिडोर करून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेले जाते. ...
घरातून सुटाबुटात बाहेर पडणारा आणि हेल्मेट घालून बुलेटवरून कामावर जाताना, तसेच परतताना शाळकरी, कॉलेज, नोकरदार तरुणींना अश्लील स्पर्श करणारा विकृत अखेर शुक्रवारी नवघर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. परिणामी, महापालिकेच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी मिळण्यासाठी थेट जून महिना उजाडणार आहे. ...