जीवन म्हणजे प्रभूदर्शनाचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्यामध्ये सुख-दुख, चांगले-वाईट, खरे-खोटे, सत्य- असत्य अशा निरनिराळ्या लाटा येत असतात. सर्वच लाटा सुखाच्या नसतात आणि सर्वच लाटा दु:खाच्याही नसतात. ...
सोलापूर : विजापूरहून सोलापूरकडे येणारा मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत विजापूर नाका येथील 19 गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर एक जण जखमी झाला आहे. हा थरार गुरुवारी रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान घडला. घटनेनंतर चालक पळून गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला ...
भंगारातील गाड्यांची पडताळणी न करता त्यांची बेकायदेशीरपणे पासिंग करून राज्य सरकारचा २१ ते २२ लाखांचा कर बुडवल्याप्रकरणी बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि अहमदनगरच्या श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी ...
लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना, लेखी पत्र आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊनही महापालिका आणि पाटबंधारे विभागाने मात्र निष्क्रियता कायम ठेवल्यानेच मुठा कालवा फुटल्याचा दुर्दैवी प्रसंग उद्भवल्याचा थेट आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. ...
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी खास चर्चा केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही मंत्र्यांनी अमेरिकेच्या न्युयॉर्कमध्येच सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सभेदरम्यान ही चर्चा केली आहे. ...