सामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या सिनेमात आपल्या अभिनयाचा वरचष्मा गाजवणारे किशोर कदम, पहिल्यांदाच 'वाघेऱ्या' या सिनेमाद्वारे विनोदी भूमिकेतून ... ...
‘परवडत नसेल तर कांदा खाताच कशाला? द्या की सोडून,’ असं सोलापूरच्या सुभाष बापूंनी जनतेला ठणकावून सांगताच ‘कांदा भजी’ गाडीवाल्यांची घाबरगुंडी उडालेली.‘बापू कायऽऽ नेहमीच काही-बाही बोलत राहतात... पण त्यापायी आपल्या पोटावर पाय पडायला नको,’ या भीतीपोटी या व ...
मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले, अशी टीका करणाऱ्यांना रोहित शर्माच्या सेनेने बुधवारी चोख उत्तर दिले. मुंबईच्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 108 धावावर संपुष्टात आला आणि मुंबईने 102 धावांनी मोठा विजय मिळवला. ...
लोकेश राहुलच्या खेळीनंतरही जेव्हा पंजाबचा पराभव झाला तेव्हा मात्र प्रीती चांगलीच खवळली. सामन्यानंतर ती सेहवागकडे आली आणि आपला राग त्याच्यावर काढला. ...