लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चिनी अजगराने खरे स्वरुप दाखवले - उद्धव ठाकरे  - Marathi News | Shivsena Chief Uddhav Thackeray Slams opposition on Terror Issue politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिनी अजगराने खरे स्वरुप दाखवले - उद्धव ठाकरे 

जग आमच्या पाठीशी आहे. पण तरीही पाठीत वार होण्याचे थांबत नाही. देशातील सर्वच राजकारण्यांनी बोलघेवडेपणा थांबवायला हवा आणि कृतीसाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. ...

Avengers Endgame Trailer In Hindi: पृथ्वीवर पुन्हा परतला आयर्न मॅन! पाहा,‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’चा दमदार ट्रेलर!! - Marathi News | Avengers Endgame Trailer In Hindi , avengers 4 endgame official trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Avengers Endgame Trailer In Hindi: पृथ्वीवर पुन्हा परतला आयर्न मॅन! पाहा,‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’चा दमदार ट्रेलर!!

कॅप्टन मार्वेलच्या एवेंजर्स सीरिजच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपलीय. या सीरिजचा सर्वात मोठा हॉलिवूडपट ‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि या ट्रेलरने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. ...

Mumbai CST Bridge Collapse: तो पूल आमचाच, महापालिका अधिकाऱ्यांची कबुली - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: CSMT Bridge is our Responsibility says BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: तो पूल आमचाच, महापालिका अधिकाऱ्यांची कबुली

कोसळलेला पूल कोणाचा यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी करण्यात आली. मात्र या पुलाच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेची असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे. ...

ठाण्यात खाडी किनारी चार संशयित आढळल्याने खळबळ - Marathi News | four suspects have been found in Thane Creek | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात खाडी किनारी चार संशयित आढळल्याने खळबळ

ठाण्यातील कोलशेत येथील खाडी किनारी गुरुवारी रात्री चार संशयित इसम आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

पहिल्या निवडणुकीत बुरसटलेल्या प्रथेमुळे २८ लाख महिला राहिल्या होत्या मतदानापासून वंचित - Marathi News | In the first elections, there were 28 lakh women deprived of voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या निवडणुकीत बुरसटलेल्या प्रथेमुळे २८ लाख महिला राहिल्या होत्या मतदानापासून वंचित

८० टक्के समाज निरक्षर असतानाही १९५१-५२ साली झालेल्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत सरसकट प्रौढ मतदानाचा धाडसी निर्णय घेण्यात आला होता. ...

Mumbai CST Bridge Collapse: "त्या" रेड सिग्नलमुळे अनेकांचे जीव वाचले - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: "Those" red signals saved many lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: "त्या" रेड सिग्नलमुळे अनेकांचे जीव वाचले

ट्रॅफिक सिग्नलचा वापर फक्त वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी होतो असं नव्हे तर वाहन चालकांचा जीवही वाचवण्यासाठी होतो हे कालच्या पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर स्पष्ट झालं आहे. ...

न्यूझीलंडमध्ये मशिदीतल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, बांगलादेशची टीम सुदैवानं थोडक्यात बचावली - Marathi News | Many people killed in mass shooting at mosque in New Zealand city of Christchurch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडमध्ये मशिदीतल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, बांगलादेशची टीम सुदैवानं थोडक्यात बचावली

न्यूझीलंडच्या साऊथ आयलंड सिटीतल्या एका मशिदीमध्ये अज्ञातानं गोळीबार केला आहे. ...

पेंग्विन अन् नाईट लाईफची काळजी करण्याऐवजी पालिकेनं लोकांचे जीव वाचवावेत- नितेश राणे - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse : nitesh rane criticize on shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेंग्विन अन् नाईट लाईफची काळजी करण्याऐवजी पालिकेनं लोकांचे जीव वाचवावेत- नितेश राणे

काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंला लक्ष्य केलं आहे ...

Mumbai CST Bridge Collapse - सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव, राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse - MNS Chief Raj Thackarey aggressive against Railway & BMC administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse - सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव, राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

आता रेल्वेमंत्री नेहमीप्रमाणे ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील,अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला ...