प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वाद असतात. पण जो ऋुणानुबंध असतो, संबंध असतात, ते कधी दूर जात नसतात. संजयला परका कसा म्हणायचा, तो आपल्याच विचाराचा आहे. ...
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान नॅशनल डे निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला होता. ...
वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून सख्ख्या दिराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन त्याच्या वहिनी आणि महिला पोलीस प्रविणा जाधव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
देशातील राष्ट्रीय राजकारण जे गोष्टी घडतायेत, त्यामध्ये मुलींच्या कपडे परिधान करण्यावर बंधने, मुलांच्या खाण्या-पिण्यावर बंधने हे कितपत योग्य, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला टोलाही लगावला. ...
शहरातील कचरा शहरामध्येच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात कच-यापासून वीजनिर्मितीचे सुमारे २५ प्रकल्प सुरु केले. ...