वर्सोवा येथील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, म्हाडा, धनलक्ष्मी कौ. आॅप-हौ. सोसायटी समोर, एसव्हीपी नगर, चार बंगला आणि मिल्लत नगर येथे मोठ्या प्रमाणात तिवरांचे जंगल अस्तित्वात आहे. ...
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पद्धती या शास्त्र, विज्ञानाशी निगडित आहे. अमुक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगणे केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असते. ...
दीपावलीचा सण थंडीच्या काळात येतो. याला दोन प्रमुख कारणे आहेत. थंडीमध्ये आपल्याला भूक खूप लागते. आहारात तेल-तुपाचा समावेश असेल तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. आश्विन महिन्यात शेतातील नवीन धान्य घरात येते, संपन्नता असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा केल्या ...
शाळकरी मुलांना दिवाळीची सुट्टी लागली असून, बच्चेकंपनीला किल्ले बनविण्याचे वेध लागले आहेत. चिमुकल्या हाताने एकावर एक विटा, दगड लावत, त्यावर मातीचा लेप चढविण्यास सुरुवात झाली आहे. ...
ऐरोली येथे चाललेल्या बेकायदेशीर हुक्का पार्टीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. त्याठिकाणी ६० हून अधिक मुले पार्टीसाठी जमलेली होती. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुलांसह ९ मुलींचा समावेश होता. ...
रिपब्लिकन पक्ष आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही व त्याकडे वाकड्या नजरेने कोणाला पाहताही येणार नाही, असा इशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला अहो. ...
येथील खंबाळपाडा परिसरातील एमआयडीसीच्या ड्रेनेज पाइपलाइनची सफाई करणाऱ्या तीन जणांचा, तर कल्याण पूर्वमधील चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिरानजीकच्या विहिरीत विषारी वायूमुळे पाच जणांचा असा एकूण आठ जणांचा बळी गेला. ...
पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या पेपरलेस बारकोड साहित्याच्या एकूण संचाची बाजारपेठेतील किंमत अवघी २५ हजार ३१ रुपये असताना ठेकेदारांच्या संगनमताने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिका ...