शाळकरी मुलांना दिवाळीची सुट्टी लागली असून, बच्चेकंपनीला किल्ले बनविण्याचे वेध लागले आहेत. चिमुकल्या हाताने एकावर एक विटा, दगड लावत, त्यावर मातीचा लेप चढविण्यास सुरुवात झाली आहे. ...
ऐरोली येथे चाललेल्या बेकायदेशीर हुक्का पार्टीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. त्याठिकाणी ६० हून अधिक मुले पार्टीसाठी जमलेली होती. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुलांसह ९ मुलींचा समावेश होता. ...
रिपब्लिकन पक्ष आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही व त्याकडे वाकड्या नजरेने कोणाला पाहताही येणार नाही, असा इशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला अहो. ...
येथील खंबाळपाडा परिसरातील एमआयडीसीच्या ड्रेनेज पाइपलाइनची सफाई करणाऱ्या तीन जणांचा, तर कल्याण पूर्वमधील चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिरानजीकच्या विहिरीत विषारी वायूमुळे पाच जणांचा असा एकूण आठ जणांचा बळी गेला. ...
पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या पेपरलेस बारकोड साहित्याच्या एकूण संचाची बाजारपेठेतील किंमत अवघी २५ हजार ३१ रुपये असताना ठेकेदारांच्या संगनमताने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिका ...
शहरातील काही विक्रेते हे विनापरवाना फटाके विक्री करीत असल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी आज सायंकाळी त्यावर धाडी टाकून ती सील केली. ऐन दिवाळीत ही कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. ...
वसई रोड स्टेशन वरून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करण्यात आल्याने शनिवारी वसई स्थानकात रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले. ...
ज्या भाषेत बोलता, त्याच भाषेत लिहते होऊन बोलीभाषेच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन डोंबिवलीतील पंचविशीच्या तरुणाने देशातील विद्यार्थ्यांना केले आहे. ...