फळ कापल्यानंतर काही वेळाने ते काळं पडल्याचा अनुभव आलेले अनेकजण असतील. कापलेल्या फळांचां बदलेला रंग किंवा ते काळे पडल्याने ते खाण्यासही अनेकजण टाळतात. ...
आगामी निवडणुकांसाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशिन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत अधिकतम सुरक्षा आणि बंदोबस्ताची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे. ...
'वीरे दी वेडिंग' फेम या अभिनेत्रीनंही आपलं मौन सोडलं आहे. करियरच्या सुरूवातीला अनेक दिग्दर्शकांनी त्रास दिल्याचा आरोप तिने केला आहे. काम देण्याच्या बहाण्याने बऱ्याच पुरूषांनी विविध मागण्या केल्या. मात्र त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी आपल्या मेसेजेसना ...
सायंकाळी ६ वाजण्याच्या ठोक्याला रस्ते मार्गाने घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. राज्यात सायंकाळी ६ ते ९ हा वेळ सर्वाधिक अपघातांचा वेळ ठरला आहे. ...
गेली बत्तीस वर्ष सुरु असलेल्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी सहभागी झाले होते. ...