महाराष्ट्रातील लोडशेडिंगला भाजपाचे निवडणुकांचे राजकारण जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला कोळसा भाजपाने निवडणुकीला सामोरे जात असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात वळविला आहे. ...
केंद्राकडून केल्या जाणाऱ्या नॅस या सर्वेक्षणात कामगिरी सुधारण्यासाठी मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात येणा-या अध्ययन निष्पत्ती परीक्षेला पालिका शिक्षण विभागाकडूनच अखेर स्थगिती मिळालीे. ...
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ‘ड्राइव्ह इन थिएटर’साठी राज्य सरकारने किरकोळ दरात दिलेला २० एकर भूखंड बेकायदेशीररीत्या एका विकासकाला हस्तांतरितकेल्याच्या कथित आरोपाबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश गुरु ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा गंभीर आरोप करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या वेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरोधात मकोका लावून कारवाई करण्याची ...
न्यायाधीशांवर बेछूट आणि तद्दन निराधार आरोप करणारी फेसबुक पोस्ट लिहून न्यायसंस्थेची समाजमनातील प्रतिमा मलिन केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने स्वयंभू पत्रकार व अनेक महत्त्वाच्या जनहित याचिका करणारा पक्षकार केतन तिरोडकर यास तीन महिने तुरुंगात पाठविले ...
राज्य पोलीस दलातील विशेष अभियानाचे प्रमुख डी. कनकरत्नम व अपर महासंचालक (सामग्री व तरतूद) हेमंत नगराळे यांना गुरुवारी महासंचालकपदी बढती देण्यात आली. त्यांची अनुक्रमे राज्य सुरक्षा महामंडळ व न्यायिक व तांत्रिक (एल अॅण्ड टी)पदी पदोन्नतीवर बदली करण्यात ...
दक्षिण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईचा फटका आता मंत्र्यांनाही बसू लागला आहे. फोर्ट येथील मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यात गुरुवारी सकाळी पाणीच न आल्याने एकच गोंधळ उडाला. ...
केंद्र सरकारने विमान इंधनावरील उत्पादन शुल्कात ३ टक्क्यांची (२.२२ रुपये प्रति लीटर) घट केली. यामुळे मुंबईत हे इंधन १.९५ रुपये स्वस्त झाले आहे. डिझेलपेक्षाही कमी दरात ते उपलब्ध झाले आहे. ...
मीडिया क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून राघव बहल यांच्या नॉयडातील घरावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. ही कारवाई विशिष्ट हेतूने केली जात असल्याबद्दल एडिटर्स गिल्डने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ...
लठ्ठपणा हा आजार आहे, हेच आपल्याकडे अनेकांना माहीत नव्हते. याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करून विशेषत: लहान मुलांमधील लठ्ठपणाबाबत सरकारी पातळीवर तातडीने उपाययोजना हाती घेतल्या जातील. ...