प्रसंगी राज्य गहाण ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधू, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखामधून मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. ...
कोल्हापूरातील किणी टोलनाक्याजवळ मध्यरात्री सव्वा दोन वाजता ट्रक आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहक सागर सुधाकर परब याचा मृत्यू झाला, असून १९ जण जखमी झाले आहेत. ...
बिहारमधील गया येथे श्राद्ध करणे, पितरांसाठी तर्पण व पिंडदान करणे महापुण्यदायक समजले जाते. तेथे हे विधी केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असेही मानले जाते. या ठिकाणाला एवढे महत्त्व का आले, हे आता आपण पाहू या. ...
भौैतिकीमधील यंदाची म्हणजे २0१८ ची पारितोषिके तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आली आहेत. लेसर भौतिकीमधील मूलभूत अभ्यासासाठी ही पारितोषिके दिली जात आहेत. ...
मंत्र्यांची जनतेतील विश्वसनीयता कमी झाली की ते इतरांची मदत घेऊन जनतेशी संवाद साधतात. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना त्यांच्याविषयीचा विश्वास, त्यांनी ...