नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान धोक्यात आले असून दलित अल्पसंख्यांकावरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करीत काँग्रेस व मित्रपक्ष-संघटनांनी ‘संविधान बचाव’चा नारा दिला आहे. आता प्रचारामध्ये ‘माझे संविधान माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत संविधान बचाव कोपर ...
१९६५ च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना तर १९७१ च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जर दिले जात असेल तर सर्जिकल व एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास काहीच चुकीचे नाही ...
२०१४ सालात गोव्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीत उत्तर व दक्षीण गोव्यातील १०१०३ मतदारांनी ‘नोटा’ (यापैंकी कोणी नाही) वर मतदान केले असून ११ दिवसानंतर गोव्यात होणार असलेल्या लोकसभा निवडणूकीत मागच्या वर्षापेक्षा यंदा ‘नोटा’ संख्येत वाढ होणार की नाही याबाबत ...