लोकशाहीच्या जागी झुंडशाही आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना घाबरविण्यासाठीच सनातनसारख्या संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोपही कुमार यांनी केला. ...
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यो ‘अस्थीकलश यात्रा’ देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये काढून त्या अस्थींचे सर्व नद्यांमध्ये विसर्जन करण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे. ...
बोलक्या बाहुल्यांनी भारताचे नाव जगभरात पोहोचविलेल्या शब्दभ्रमकार रामदास पाध्येंच्या ‘अर्धवटराव’ या तरुण बाहुल्याचे सध्या परदेशी नागरिक प्रचंड फॅन झाले आहेत. ...