छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे वारसदार धर्मवीर संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आज विविध बाजूंनी प्रयत्न केले ... ...
अनैतिक संबंधातून ठाण्यातील एका तरुणाचा खून करुन बंगलोरला पसार झालेल्या महिलेला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये ताब्यात घेतले आहे. ...
चॅम्पियन्स ट्रॉफी 1998 साली सुरु करण्यात आली होती. यापूर्वी 2013 आणि 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली होती. 2021 साली होणाऱ्या स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. ही स्पर्धा 50 षटकांची न खेळवता 20 षटकांची खेळवावी, असा प्र ...