नवी दिल्ली : आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया या कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विलीनीकरणानंतर तयार झालेली नवी कंपनी भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. दोन्ही कंपन्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून विलीनीकरणाची मा ...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर २0१६ रोजी घोषित केलेल्या नोटाबंदीमुळे देशातील रोख व्यवहार कमी झाले असून, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळाले आहे, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या वार्षिक ...
चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची ८६ धावांवर ६ अशी स्थिती होती. त्यामुळे इंग्लंड संघ १५० धावांवर तंबूत परतणार, असे वाटत होते. मात्र, मोईन अली आणि सॅम कुरन यांनी चांगली भागीदारी केली. या कसोटीत दोन युवा खेळाडूंनी चांगली चमक दाखवली. त्यात भारताचा जसप्रित ...