राज्य वसई- विरार महापालिकेतील २९ गावे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्यामार्फत मंगळवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. ...
रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे १९ एप्रिल रोजी सायं. ५:३० वा. महाड, चांदे क्रीडांगण येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...