एकात्मिक पीक व्यवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन तंत्रज्ञान प्रसारासाठी हरभरा पीक पेरणीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना थेट शेतावर जावून समजावून सांगितले जात आहे. ...
प्रत्येक स्त्रीला 'आई' बनायची इच्छा असते. तिच्यासाठी हा एक परिपूर्ण अनुभव असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नाजूक जिवाची सर्वतोपरी काळजी घेणे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. ...
खेळ म्हटलं की त्यात जय-पराजय हे आलंच... त्यामुळे आज जिंकणारा संघ उद्या जिंकेलच असं नाही. पण, एखाद्या संघाला विजयासाठी पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागली, अशी घटना दुर्मिळच. ...
पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षीच्या खरीपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरण्याची गती खुंटली आहे. आजमितीस राज्यात रब्बीतील विविध पिकांची केवळ १७ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. ...
दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा "दिवाळी फराळ" वाटपाचा उपक्रम गेली 34 वर्षे एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात राबविला जात आहे. ...