लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अखेर जुळले; दोन्ही पक्ष लढवणार प्रत्येकी २४ जागा - Marathi News |  Congress-NCP finally matched; Both parties will contest 24 seats each | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-राष्ट्रवादीचे अखेर जुळले; दोन्ही पक्ष लढवणार प्रत्येकी २४ जागा

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभेच्या जागांबाबत समझोता झाला असून, त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी २४ जागा येणार आहेत. ...

अयप्पा मंदिरातील महिला प्रवेशाविरोधात केरळमध्ये हिंदू संघटनांचे हिंसक आंदोलन - Marathi News | The violent movement of Hindu organizations in Kerala against women in Ayyappa temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयप्पा मंदिरातील महिला प्रवेशाविरोधात केरळमध्ये हिंदू संघटनांचे हिंसक आंदोलन

अय्यप्पा मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी केरळमध्ये गुरुवारी बंद पाळला. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. हिंसाचारात एक ठार तसेच ३८ पोलिसांसह १०० हून अधिक लोक जास्त लोक जखमी झाले. ...

हृतिक रोशन नव्या वर्षांत करणार धमाका! साऊथच्या या दिग्दर्शकासोबत करणार काम!! - Marathi News | 2.0 director shankar will make a superhero film with hritik roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन नव्या वर्षांत करणार धमाका! साऊथच्या या दिग्दर्शकासोबत करणार काम!!

‘बँग बँग’, ‘मोहनजोदारो’ अशा बिग बजेट पण पुरत्या फ्लॉप चित्रपटांच्या ओझ्याखाली दबलेला हृतिक रोशन या वर्षांत मात्र धमाका करणार, असे दिसतेय.  लवकरच हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय आणखी एक धमाकेदार चित्रपट हृतिकच्या झोळीत पडला आहे. ...

आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News |  Another 931 villages declared drought Decision in the meeting of the Cabinet Sub-Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. ...

बांधकामाच्या नावाखाली बंद असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात कर्मचाऱ्यांचे वास्तव्य - Marathi News |  Employees are staying in student hostels closed under construction name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकामाच्या नावाखाली बंद असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात कर्मचाऱ्यांचे वास्तव्य

विद्यापीठातील इमारतींच्या बांधकामातील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून याची प्रकरणे मागील काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. ...

प्रवासीच निघाला ठग; ६ हजार ७०० रुपयांसह दुचाकी घेऊन काढला पळ - Marathi News |  The traveler turned away sharply; Take away a bike with 6 thousand 700 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवासीच निघाला ठग; ६ हजार ७०० रुपयांसह दुचाकी घेऊन काढला पळ

साकिनाका येथे प्रवासीच ठग निघाल्याने रिक्षाचालकाला पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली. कमी किमतीत मोबाइल विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून रिक्षाचालकाचे ६ हजार ७०० रुपयांसह त्याची दुचाकी घेऊन प्रवाशाने पळ काढला. ...

आता मध्य रेल्वेमार्गावरही धावणार एसी लोकल - Marathi News |  The AC local will now run on the Central Railway route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मध्य रेल्वेमार्गावरही धावणार एसी लोकल

मध्य रेल्वेमार्गावर ६ एसी लोकल धावणार आहेत. त्यापैकी दोन एसी लोकल मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही एसी लोकल प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. ...

बिबट्या, सांबराचा मृत्यू; चित्रनगरीमध्ये रक्षकांच्या गस्ती फेऱ्या वाढणार - Marathi News |  Leopard, death of Sambara; There will be more rounds of guards in the picture city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिबट्या, सांबराचा मृत्यू; चित्रनगरीमध्ये रक्षकांच्या गस्ती फेऱ्या वाढणार

गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिबट्या, सांबराचे आढळलेले मृतदेह आणि २८ वायर ट्रॅप यांची गंभीर दखल घेत वनविभाग आणि चित्रनगरी सुरक्षा यंत्रणा यांची गुरुवारी बैठक झाली. ...

जगभरातील १० लाख विद्यार्थ्यांना सौरदिव्यांचे प्रशिक्षण देणार - Marathi News |  Give solar training to 10 million students worldwide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभरातील १० लाख विद्यार्थ्यांना सौरदिव्यांचे प्रशिक्षण देणार

विजेचा मोठ्या प्रमाणावर अभाव असतानाच त्याच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हे जगासमोरील दुसरे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने भारताकडूनही प्रयत्न होत आहेत. ...