मेहूल चोक्सीही या देशाला शेकडो कोटींनी बुडवून पळाला आहे आणि त्याच्यामागे पोलीस व तपासयंत्रणांची माणसे धावत आहेत. गंमत ही की त्याची चौकशी जेथे करायची तेथे ती न करता ती माणसे त्याचा शोध आकाशात आणि जगाच्या अन्य भागात घेत आहेत. ...
सर्व कर्मचारी वर्गाला सेवेत असताना मृत्यू झाला तर वारसांना उपजीविकेचे साधन असेल-नसेल तरी त्यांना हक्काची डाळभात मिळावी, म्हणून १९७१ मध्ये फॅमिली पेन्शन स्कीम निर्माण केली. ...
आलोक वर्मा प्रकरणाची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) दिले असले तरी या मुदतीत चौकशी पूर्ण करणे पटनाईक आणि केंद्रीय दक्षता आयोगासाठी महाकठीणच आहे, असे उच्चपदस्थांनी सांगितले. ...