ग्राहकांना त्यांच्या खरेदी केलेल्या वस्तूंवर अधिकार देण्यासाठी सरकार "राइट टू रिपेअर" योजना राबवत आहे. या उपक्रमांतर्गत, कंपन्या उत्पादन दुरुस्तीची माहिती देतील, जेणेकरून मोबाईल फोन आणि टेलिव्हिजन सारखी उपकरणे खराब झाल्यास ती बदलावी लागणार नाहीत. ...
तक्रारदार यांची पत्नी हिचा २२ फेब्रुवारी २०२५ ला आजारादरम्यान मृत्यू झाला. त्याबाबत ग्रामपंचायत येथे नोंद करून ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे यांच्याकडून तक्रारदार यांनी २३ ऑक्टोबरला मृत्यू प्रमाणपत्र घेतले. ...
“भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे. ...
उल्हासनगर शहाड पुल रस्त्याच्या दुरस्तीचे काम सुरू झाल्याने, शहरातील शांतीनगर ते १७ सेकशन रस्ता, डॉल्फिन मार्गे शहाड पूल रस्त्यात वाहतूक कोंडी निर्माण झाली. ...