सध्या अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ या चित्रपटाविषयी खूप चर्चा सुरू आहे. मौजी आणि ममता यांचा संघर्ष आणि जीवनकहानी यात रंगवली आहे. ...
प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. त्याचप्रकारे तेजस्विनी पंडीतलाही अभिनया व्यतिरिक्त तेजस्विनीला पेेंटींगचीही आवड आहे. ...
स्वप्निलकडे दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो. स्वप्निल कामात कितीही व्यग्र असला तरी दीड दिवस तो चित्रीकरण न करता घरीच बाप्पाची भक्तिभावाने पूजा करतो. ...
भारतात सध्या अस्तित्वात असलेली सिमकार्ड त्यात चालणार नाहीत. हे फोन पहिल्यांदाच ड्युअल सिमकार्ड स्लॉटसह येणार असले तरीही त्यात एक स्लॉट ई-सिमचा असणार आहे. ...
‘मित्रों’ हा चित्रपट ‘पेली चोपुलू’ या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ‘फिल्मिस्तान’साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे नितीन कक्कर यांच्या दिग्दर्शनाखाली गुजरातच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा साकारण्यात आली आहे. ...
'प्रेमा तुझा रंग कसा'च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहेत. ...