ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, त्या आठवणींपासून सुटका कशी मिळवावी ज्या आठवणींनी आपलं जीवन एका जागेवर बांधून ठेवलं आहे. विज्ञान असं सांगतं की, यांचं उत्तर आहे. ...
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे परळीतील घर आणि शेती जप्त करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. ...
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्काराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय जवानांनी काही दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती आहे. ...
अलिकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी मेकअप करताना डोळ्यांचं मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ...
केंद्र सरकारडून 328 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. या औषधांची विक्री आता देशात होणार नाही. आजार लवकर बरा व्हावा यासाठी, अशाप्रकराची औषधे अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत आहेत. ही औषधे आरोग्यास हानीकारक असून यावर अन ...
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. यावेळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ...