पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी स्वामी अग्निवेश व अभिनेते प्रकाश राज यांच्या नेतृत्वाखाली येथील राजभवनावर मोर्चा काढण्यात आला. ...
जुलैमध्ये २१ महिन्यांच्या उच्चांकावर गेलेले भारतीय सेवा क्षेत्र आॅगस्टमध्ये घसरले आहे. नव्या मागणीअभावी ही घसरण झाली आहे. निक्केई इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्स आॅगस्टमध्ये घसरून ५१.५ अंकांवर आला आहे. ...
पुणे पोलिसांनी २८ आॅगस्ट रोजी अटक केलेले वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, व्हर्नॉन गोन्साल्विस व गौतम नवलखा बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असून, सरकार उलथून टाकण्याच्या कटातही त्यांचा सहभाग आहे, असा दावा महाराष्ट्र सरकारने बुधवा ...
खोट्या बातम्या व अफवांचा प्रसार रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने रेडिओच्या माध्यमातूनही जनजागृती मोहीम हाती घेतली आली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशसहित एकूण दहा राज्यांमध्ये या मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. ...
‘जयदेव जयदेव जय भाजपा सरकार, शंभर टक्के हक्काचा द्या आम्हा पगार...’ या महाआरतीद्वारे विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे आंदोलन केले. ...
दिव्यांश सिंग पनवर आणि श्रेया अग्रवाल या ज्युनियर भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. त्यांनी मिश्र ज्युनियर संघाकडून ही कामगिरी केली. ...
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना ओव्हल मैदानावर ७ सप्टेंबरपासून खेळविण्यात येईल. याआधीच मालिका १-३ अशी गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष द्यावे लागेल. ...
प्राधान्य फेरीच्या पहिल्या फेरीनंतर आता दुसऱ्या फेरीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडेल. ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ यानुसार दुस-या फेरीत एटीकेटी आणि पुनर्परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेश फेरीचा निर्णय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समित ...