झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील कछुआबंध गावाजवळ प्रवासी बस उलटून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) अध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत की मन की बात' अभियानाला सुरुवात केली आहे. ...
मुंबईत सुरु असलेला ‘लॅक्मे फॅशन वीक 2019’ सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे गाजतो आहे. कृती खरबंदा पासून भूमी पेडणेकर, कंगना राणौत अशा अनेकींनी हजेरी लावून या शोला ‘चार चांद’ लावलेत. काल रात्री अनिल कपूर, रणवीर सिंग, जान्हवी कपूर अशा स्टार्सनी रॅम्पवर आ ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमधील बालुरघाटमधील एका रॅलीला संबोधित करणार होते. मात्र येथील ममता बॅनर्जी सरकारनं योगींच्या हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी दिली नाही. तसंच योगींच्या रॅलीलाही परवानगी नाकारली. ...