पुण्यासारख्या शहरात राहायला महागडे घर घेणे परवडत नाही म्हणून पुण्याबाहेर लगतच्या भुकूमसारख्या गावात थोडीशी जमीन घेऊन विनाशेती परवाना घेऊन घर बांधण्याचे स्वप्न अनेक सामान्य कुटुंबातील लोक बघतात ...
सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनचे सोंग घेऊन आले आणि देशातील जनतेला फसव्या विकासाचा नाद लावला. खातो नत्थी, खावा देतो नत्थी म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं. ...
कर्करोगाचा प्रतिबंध, योग्य वेळी निदान व उपचार या तीन सूत्रांवर सामाजिक जागरूकता करणे जसे अत्यावश्यक आहे, तसेच कर्करुग्णांमध्ये व त्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक असते. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षनेत्यांकडून पाठिंबा मिळत आहे. ...
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर आहे. स्वायत्त संस्थांचे राजकीयकरण असेच होत राहिले तर भविष्यात अनागोंदी माजेल. कोणी कोणाचे ऐकायचे हा प्रश्न निर्माण होईल. म्हणूनच बंगालच्या प्रसंगातून देशात राजकारण झाले तर अधिक चिंता नाही मात्र घटनात्मक पेच निर्माण झाला तर स ...
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन करून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या मुंबई येथील भाविकांच्या बसला अपघात झाला. त्यामध्ये तिघे गंभीर, तर नऊ जण किरकोळ जखमी झाले. ...
कोलकाता - शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ... ...
कारवाईसाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना बंगालमधील पोलिसांनी ताब्यात घेतल्याने निर्माण झालेल्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे. ...
देशात ८२ टक्के शेतकऱ्यांचे क्षेत्र २ हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यातील ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे केवळ शेतीचा व्यवसाय करणे संपूर्ण कुटुंबासाठी योग्य नाही. ...