आॅल इंडिया अण्णा मुन्नेत्र कझगम (अण्णा द्रमुक) व भाजपाची आगामी लोकसभा निवडणुकांत युती होण्याची शक्यता असून यासंदर्भातील अंतिम बोलणी येत्या आठवड्यात पूर्ण होतील असे सूत्रांनी सांगितले. ...
आगामी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) कदापि घेणार नाही ...
‘भाजपामध्ये नितीन गडकरी हे एकटेच धाडसी नेते आहेत’, असे म्हणून उपरोधिक कौतुक करण्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात सोमवारी टिष्ट्वटरवरून कलगीतुरा रंगला. ...
अयोध्येतील बाबरी मशीद-राम जन्मभूमीची वादग्रस्त जागा सोडून त्या भोवतालची ६३ एकर जमीन संपादित करण्यासाठी केंद्र सरकारने २५ वर्षांपूर्वी केलेल्या कायद्यास सर्वोच्च न्यायालयात नव्याने आव्हान देण्यात आले आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये आपला जम बसविण्यासाठी भाजपाची कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे आणि ममता बॅनर्जी यांना ते कोणत्याही थराला जाऊन रोखायचे आहे. हा सर्व राजकीय भूकंप लोकशाहीची व्यवस्था उद्ध्वस्त करणारा आहे. ...
कातकरी, आदिवासी, ठाकूर, महादेव कोळी यांनाच खरं जंगलाचं आकलन आहे. आजचा शिक्षित आणि प्रशिक्षित समाज तर जंगलाची फक्त नासाडी करताना दिसतोय, अगदी वन विभाग ते श्रीमंत लोक सर्वात जास्त निसर्गाचं वाटोळं करत आहेत. ...
ईपीएस १९९५ च्या पेन्शनरांना न्याय्य पेन्शन मिळालीच पाहिजे या उदात्त हेतूने केंद्र सरकारने नेमलेल्या विशेष अभ्यास समितीने, वर्षभर अभ्यास करून केवढा मोठ्ठा शोध लावला आहे, बघितला का? आणि कोणाबद्दल? ...
‘‘जे जैसे असे ते तैसे जाणिजे ते ज्ञान’’ ही स्वामींनी ज्ञानाची व्याख्या केली आहे. विषयाचं काहीच कळत नाही. ते अज्ञान चुकीचं कळतं ते मिथ्याज्ञान व यथार्थ कळतं ते ज्ञान. ...
दर महिन्याला अपघातात ४० अपघाती मृत्य होत होते तेव्हा भिती व चिंता वाढली नाही काय ? असा खोचक प्रश्न पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी रस्ता सुरक्षा संबंधी आयोजित कार्यक्रमात बोलाना विचारला. ...