राज्यात गेल्या वर्षी सुमारे ३० हजार रस्ते अपघात झाले असून त्यात १३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. ...
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत कार्यवाही करताना पोलीस महासंचालक कार्यालयात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गेल्या ११ दिवसांत त्याबाबत तब्बल तीन स्वतंत्र परिपत्रके बजाविली असून सूचनांमध्ये बदल केले आहेत. ...
पालक संस्था असलेल्या महापालिकेने जबाबदारी उचलावी यासाठी बेस्ट कामगारांनी नऊ दिवसांचे ऐतिहासिक आंदोलन केले. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी लवाद नेमण्यात आल्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे वा ...
मुंबई, ठाणे, वसई, बेलापूर, पालघर ही शहरे केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतूकमार्गे जोडून त्यातून प्रवासी वाहतुकीसह रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. ...
उद्याच्या लोकसभा निवडणुकीपुरता विचार न करता दूरगामी विचार करून भाजपासोबतची युती तोडा, असे साकडे जिल्हाजिल्ह्यांतून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी घातले. ...
महाआघाडी मूलभूत विचारसरणीच्या आधारावर उभी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आघाडीत घ्या, असे कुणी म्हटले तर ते शक्य आहे का, असा सवाल करीत राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत स्थान नसेल ...
९० टक्के मागण्या मान्य झाल्या असे सरकारचे मंत्री सांगत आहेत़ मग उपोषण सुरु ठेवायला मला काय वेड लागले आहे काय? सरकारकडून हा खोटेपणाचा कळस आहे़ मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल होत असून ते राळेगणसिद्धीत येऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ सम ...
बिबटे आता शहरातही येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्षात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्याची दहशत पसरलेली असताना त्यांच्या मृत्यूमध्येही वाढ होत आहे. ...
फिर एक बार, मोदी सरकार’ अशी घोषणा देत देशाची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टी रचत आहे. त्यासाठी भाजपाच्या मदतीला दक्षिण भारतातून येणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक आहे. ...