लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मी 'लेफ्टनंट' गौरी प्रसाद महाडिक... पती बॉर्डरवर शहीद झाला, ती बनली सैन्यात अधिकारी! - Marathi News | Widow of Major from Mumbai to join Army, calls it tribute to him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी 'लेफ्टनंट' गौरी प्रसाद महाडिक... पती बॉर्डरवर शहीद झाला, ती बनली सैन्यात अधिकारी!

गौरी महाडिक सध्या चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षण केंद्रातून आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2020 मध्ये त्या लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक होणार आहेत ...

India vs Australia 1st T20 : भारतीय संघ हरला, पण बुमराने विक्रम नोंदवला; केली अश्विनशी बरोबरी  - Marathi News | India vs Australia 1st T20: Jasprit Bumrah became the second man to take 50 T20I wickets for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 1st T20 : भारतीय संघ हरला, पण बुमराने विक्रम नोंदवला; केली अश्विनशी बरोबरी 

India vs Australia 1st T20: जस्प्रीत बुमराने पुन्हा एकदा त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते हे सिध्द केले. ...

अजित डोवाल यांना लक्ष्य करून राज ठाकरे चुकले?; FBवर प्रतिक्रियांचा पाऊस - Marathi News | Raj Thackeray targets Ajit Doval over Pulwama Attack; Readers show their disappointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित डोवाल यांना लक्ष्य करून राज ठाकरे चुकले?; FBवर प्रतिक्रियांचा पाऊस

पुलवामामधील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत, अजित डोवाल या माणसाची चौकशी केल्यास सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. ...

Koffee With Karan 6 :अमृता सिंगबद्दल भरभरून बोलली करिना कपूर! वाचा काय म्हणाली!! - Marathi News | Koffee With Karan 6: kareena kapoor khan opened about her bonding with amrita singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 6 :अमृता सिंगबद्दल भरभरून बोलली करिना कपूर! वाचा काय म्हणाली!!

‘कॉफी विद करण 6‘च्या फिनाले एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली आणि अनेक रहस्यांवरून पडदा उठला. याशिवाय करिनाने आणखी एक मोठा खुलासा केला. सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग हिच्याबद्दल करिना बोलली. ...

राज्यपालांचे भाषण संघाचा अजेंडा राबवणारे? धनंजय मुंडेंच्या मनात शंका - Marathi News | Maharashtra budget session: Opposition set to corner government on ‘failures’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांचे भाषण संघाचा अजेंडा राबवणारे? धनंजय मुंडेंच्या मनात शंका

'राज्यपाल हे पद घटनात्मक असताना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली आहे. आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे?  याबाबत शंका असल्याने आम्ही ...

विश्वास नांगरे पाटलांवर नवी जबाबदारी; राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | New responsibility on Vishwas Nangare Patil ; IPS officers transfers in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वास नांगरे पाटलांवर नवी जबाबदारी; राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

नांगरे पाटील यांच्याजागी मुंबई दहशवादी विरोधी पथकातील पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

'डोंबिवली रिटर्न'मधली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली - Marathi News | Viewers appriciate chemistry in dombivali return | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डोंबिवली रिटर्न'मधली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली

'डोंबिवली रिटर्न ' हे नाव ऐकल्यावर अनेकांना हा 'डोंबिवली फास्ट ' चा सिक्वल आहे का ,असं वाटतं . पण तसं नसून 'डोंबिवली रिटर्न ' ची कथा पूर्ण वेगळी आहे. ...

इम्रान खान यांची भारताकडे याचना; 'शांततेची एक संधी द्या, दिलेला शब्द पाळेन!' - Marathi News | pakistan pm imran khan responds to pm modis pathan remark says he stands by his words | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची भारताकडे याचना; 'शांततेची एक संधी द्या, दिलेला शब्द पाळेन!'

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या अशी याचना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. 'आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू' असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. ...

मोदी सरकार सत्तेत न आल्यास भारत 50 वर्षे मागे जाईल - निर्मला सितारमण - Marathi News | India will go back 50 years if Modi government does not come to power - Nirmala Sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार सत्तेत न आल्यास भारत 50 वर्षे मागे जाईल - निर्मला सितारमण

भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचे योग्य मूल्यमापन करण्यास मतदार चुकले तर ही देशाची मोठी हानी ठरेल. ...