उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा शोध अखेर संपला. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसने रंगीला गर्ल, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरला रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लोकसभेच्या रणधुमाळीतही सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर नगर परिषदेतील २८ पैकी तब्बल २१ जागा जिंकत शिवसेना-भाजपा युतीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. ...
प्रकाश राजने त्याच्या करियरच्या सुरुवातीला काही नाटकात काम केले होते. त्याला त्यावेळी यासाठी केवळ 300 रुपये मिळायचे. त्याने काही दूरदर्शन मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ...
म्हाडाच्या लॉटरीत दोन घरे लागलेल्या विनोद शिर्के यांनी यातील ५.८ कोटींचे घर वास्तुदोषाचे कारण पुढे करीत म्हाडाला परत केले आहे. शिर्के यांना म्हाडाच्या लॉटरीमध्ये वरळी येथे एकाच इमारतीमध्ये दोन घरे लागली होती. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने अविनाश जी. घारोटे, एन. बी. सूर्यवंशी, माधव जामदार, अनिल किलोर, मिलिंद नरेंद्र जाधव या पाच वकिलांना मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमण्याची शिफारस सोमवारी केंद्राला केली. ...
काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली. ...
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची बुधवारपासून उत्तर प्रदेशात रथयात्रा सुरू होणार असून, त्याची सुरुवात त्या अयोध्येतील हनुमान गढीतील पूजेने होणार आहे. ...
जनता पक्षाचा प्रयोग पूर्णत: फसला. भारतीय मतदारांची घोर निराशा झाली. देश प्रथमच मध्यावधी निवडणुकांना सामोरे जात होता. जनता पक्षाची शकले झाली होती. याचा इंदिरा काँग्रेसने पुरेपूर लाभ उठविला. ...