राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ...
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार पालिकेने ११५० एमएलडी (दररोज) पाणी उचलणे अपेक्षित होते. मात्र,सर्व नियम मोडित काढून पालिकेकडून दररोज १३५० ते १४५० एमएलडी पाणी उचलले जात आहे. ...
तुरूंगात जाणं कधी कुणाचं स्वप्न असू शकतं यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण इंग्लंडमध्ये राहणाऱ्या १०४ वर्षीय ऐनी ब्रोकनब्रो यांचं एकच स्वप्न होतं. ...
रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांना चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे. ...
'जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आले आहेत आणि इकडे नमो अॅपवर टी शर्टची विक्री करण्यात येत आहे. वाह क्या चौकीदार है!' असा टोला ओवेसी यांनी मोदींना लगावला आहे. ...
संजय लीला भन्साळी यांनी नुकतीच ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाची घोषणा केली.अशात भन्साळींच्या आणखी एका आगामी चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. होय, आम्ही बोलतोय ते साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकबद्दल. ...