केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना २५ टक्के आरक्षण देण्यासाठी संसदेत कायदा करावा, असे स्पष्ट मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी खोपोलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ...
येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होणारच असे जाहीर करीत, येत्या २०१९ ची निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये केला आहे. ...
अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले. ...
खडकपाडा पोलीस ठाण्यात पुजारी याने एका व्यापाऱ्याकडे ५० लाखांची मागणी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शर्माला अटक केली असून पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो मोक्कोंतर्गत गुन्ह्यातून जामिनीवर बाहेर आला होता. ...