वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या वसई खाडीवरील मुंबई - ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे पूल दुरुस्तीचे काम अखेर शुक्रवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु केले आहे. ...
मुंबई व दिल्लीतील काही व्यापा-यांनी वर्षभरापूर्वी तालुक्यातील दुधड, सय्यदपूर आदी गावांतील अनेक शेतक-यांना डाळिंब खरेदीत कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे उजेडात आले आहे. ...
जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी न्याय मिळण्यासाठी व दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विखरण (ता. शिंदखेडा) येथे टॉवरवर चढून उपोषण सुरू केले आहे. ...