येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होणारच असे जाहीर करीत, येत्या २०१९ ची निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये केला आहे. ...
अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले. ...
खडकपाडा पोलीस ठाण्यात पुजारी याने एका व्यापाऱ्याकडे ५० लाखांची मागणी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शर्माला अटक केली असून पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो मोक्कोंतर्गत गुन्ह्यातून जामिनीवर बाहेर आला होता. ...
शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना, सर्वसामान्य नागरिकांच्या मानवी मूल्यांचे उल्लंघन होऊ नये, त्यांच्या समस्या, तक्रारीवर गांभीर्याने लक्ष देऊन, त्याचे निराकरण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे प्रभारी अ ...