भारताने नुकताच जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 रद्द करत विशेष दर्जा काढून घेतला आहे. यावरून पाकिस्तानचा जळफळाट झाला असून प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये केली जात होती. ...
वाघोली येथे डब्लूएस बेकर्स कारखान्याच्या पाठीमागील बाजूला असलेल्या गोडावूनच्या भिंतीला भगदाड पाडून ४० लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास करणाऱ्या टोळीचा लोणीकंद पोलिसांच्या डी बी पथकाने पर्दाफाश केला असून दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी भिवंड ...