राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१. १ अंश तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५. ५अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेचे वितरण जमिनीलगत होत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे़. ...
नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिलेले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी 16 वर्षापूर्वी केलेल्या चुकीची माफी मागितली आहे. ...
सध्या लहान मुलांना जंक फूडपासून दूर ठेवणं कठिण होत आहे. जंक फूड फक्त आपल्या शरीराचं आरोग्य राखण्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. अशा जंक फूडपासून मुलांना लांब ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. ...
राजकीय फायद्यासाठी चौकीदार या शब्दाचा वापर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी करत असल्याची तक्रार पंजाबमधील लाल झेंडा पेंडू चौकीदार युनियनने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. ...