सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानावर मोदी लाटेचा प्रचंड प्रभाव असल्याचे निकालानंतरच स्पष्ट झाले होते. त्यामुळेच पुण्याच्या इतिहासात यापूर्वी कधी नव्हे इतक्या मताधिक्याने भाजपाचा विजय झाला. ...
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रीक केली होती. राष्टवादीचे देवदत्त निकम यांचा त्यांनी तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला. ...
प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वाद असतात. पण जो ऋुणानुबंध असतो, संबंध असतात, ते कधी दूर जात नसतात. संजयला परका कसा म्हणायचा, तो आपल्याच विचाराचा आहे. ...
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान नॅशनल डे निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला होता. ...
वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून सख्ख्या दिराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन त्याच्या वहिनी आणि महिला पोलीस प्रविणा जाधव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...