जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या चारही लोकसभा मतदार संघांची मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडलेली असून आता सर्वांचे लक्ष येत्या २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. ...
गावी पडलेल्या दुष्काळामुळे जगणे कठीण झाले. अखेर, सून आणि नातवासह मुंबई गाठली. मुंबईत येऊन आठवडा होत नाही, तोच भरधाव वाहनाच्या धडकेत नगरच्या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. ...
बर्सिलोना येथे गेल्या महिन्यात जलावतरण करण्यात आलेल्या रॉयल कॅरिबिअन इंटरनॅशनलच्या ‘स्पेक्ट्रम आॅफ द सीज’ या जहाजाचे मुंबई बंदरावर गुरुवारी आगमन झाले. ...
विदर्भातल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच देशातही फारशी परिस्थिती वेगळी नसल्याचे चित्र आहे. हवामानातील बदलामुळे ही स्थित्यंतरे नोंदविण्यात येत असून, राज्यासह अवघ्या देशात धुळीचे वादळ, उष्णतेची लाट आणि हलक्या पावसाने कहर केला आहे. ...
मुंबईसह देशातील जलपर्यटनाला मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत असून येत्या वर्षभरात ३ लाखांपेक्षा अधिक भारतीय जलपर्यटनाकडे वळतील, असा विश्वास राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ...
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार होते. ...
लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारवर विविध मागण्यांसाठी दबाव आणला, संपाचा इशाराही दिला; पण मुख्यमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिल्यानंतर आम्ही एक पाऊल मागे गेलो. ...