साधारण 15-16 वर्षांपूर्वी देशात मोबाईल सेवेने बाळसे धरले होते. यावेळी सिमकार्डही सहजासहजी मिळत नव्हते. मिळालेच तर तब्बल 1000 रुपये मोजून लाईफटाईम व्हॅलिडिटी दिली जात होती. अनेकांनी एवढी रक्कम भरून सरकारी दूरसंचार कंपनीसह खासगी कंपन्याची सिमकार्ड घेतल ...
सध्या भारतात टीबीच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे टीबी (ट्यूबरक्लोसिस) हा आजार दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस किटाणूमुळे होतो. ...
दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती. ...
विराट आणि अनुष्का जेव्हा आपल्या सामानासह विामानतळाबाहेर आले तेव्हा चाहत्यांनी त्यांना चीअर केले. पण विराट आणि अनुष्का यांनी मात्र चाहत्यांचा हिरमोड केला. ...