राज्य सरकारी कर्मचारी अधिका-यांना सातव्या वेतन आयोगानुसार साधारणत: १५ टक्के वेतनवाढ दिली जाणार असून त्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ...
मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात परवडणाऱ्या घरांसाठी सर्व जण म्हाडाकडे अपेक्षेने पाहतात. मात्र गेल्या काही वर्षांत म्हाडा प्राधिकरणाकडे मोकळ्या जमिनीच नसल्याने नवीन घरांची निर्मिती अवघड झाली आहे. ...
राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून आतापर्यंत १२ हजार गिरणी कामगारांना घरे दिली आहेत, तरीही आणखी १ लाख ३८ हजार गिरणी कामगार हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. ...
रोजगार, गुंतवणुकीबाबत राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचे आता केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. उद्यमशील तरुणांना स्टार्टअप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी पोकळ घोषणा आणि आश्वासने दिली. ...
शबाना आझमी यांना नुकतेच स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्समध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना एका विशेष व्यक्तीच्या हातून मिळाला असल्याने त्या प्रचंड खूश झाल्या होत्या. ...
कोरेगाव भीमा हिंसाचार घडवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना नोंदविले. ...