चेंबूरच्या टिळकनगर परिसरात सरगम सोसायटीला लागलेल्या आगीत गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका तरुणाने प्रसंगावधानाने इमारतीतील तब्बल २५ जणांचे प्राण वाचविले. ...
घराच्या हॉलमध्ये आग पसरली होती आणि धुराचे लोट येत होते... सर्व धूसर दिसत होते, मात्र त्याही परिस्थितीत वॉकर घेऊन एक-एक पाऊल टाकत मृत्यूच्या दाढेतून जीव वाचविण्यासाठी आई धडपडत होती ...
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर झोप उडालेल्या महापालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व उपाहारगृहो, मॉल्स, इमारती, तळघरांंची कसून झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. ...
भीम आर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद यांना मालाड येथील हॉटेलमध्ये पोलिसांनी शुक्रवारी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करत भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला. ...
ट्विंकल आणि अक्षय यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. ते दोघेही आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. तिचा मुलगा आरवमुळे तिची चांगलीच पंचाईत झाली होती असे तिने पॅडमॅन या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत ...
आमदार, खासदार किंवा राजकीय पक्षांच्या शिफारशींमुळे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याची यापुढे बदली करणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात घेतली आहे. ...