गेल्या चार वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 30 हजार हेक्टर सिंचनाची वाढ झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभे राहणार आहेत. लवकरच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सिंचन क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या चिचडोह प्रकल्पाचे राष्ट्रपतींच्या हस् ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. ...
प्रजासत्ताकाचा ७०वा वर्धापनदिन साजरा करून तो वर्धिष्णू होत राहण्याची कामना एकीकडे करत असताना व ‘जन गण मन अधिनायक जय हे’चे विजयगान गात असतानाच देशातील पन्नास टक्के संपत्ती फक्त नऊ अब्जाधीशांकडे एकवटली असल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
पुणे , तब्बल साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी देशाच्या तिरंग्याची प्रतिकृती तसेच क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची प्रतिकृती साकारत प्रजासत्ताक ... ...
आकोली ते आंजी मोठी मार्गावर पारधी बेड्याजवळील एका विहिरीत युवकाचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशातील पाकिटात सापडलेल्या कागदपत्रांवरून युवकाची ओळख पटली आहे. शेख आशिफ शेख मोहम्मद (वय ४१ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...