फळं खाताना अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच की, कोणतं फळं कधी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं? सर्व फळांमधील केळींबाबत म्हणायचं झालचं, तर जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, हे सकाळी नाश्त्याच्या वेळी खाणं जास्त फायदेशीर ठरतं. ...
२०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता लोकसभा पुन्हा एकदा एकत्र लढणारे उभय पक्ष विधानसभेत पुन्हा स्वबळावर तर लढणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...
सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या वेब सिरीजला जगभरातून प्रेम मिळालं. या वेबसिरीजमध्ये "संत्या आणि सुरकी" हे पात्र सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व कंगना राणौत यांच्यातील वाद बराच जुना आहे. अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. आता या वादाला नवी कलाटणी मिळू पाहते आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा आहे, हृतिकची बहीण सुनैना रोशन हिच ...