१९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर, तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले. ...
गोरेगाव येथील नाल्यात पडून एक बालक बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू घडल्याची घटना मुंबईत घडली आहे. ...
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या ज्या रचनां संगीतबद्ध केल्या आहेत, त्यावर आधारित गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
२०१६-१७ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारतात १ लाख विद्यार्थ्यांमागे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ आहे. त्यातही पारंपरिक महाविद्यालय आणि विद्यापीठांमधून संशोधनाला किती वाव मिळतो हा मोठा प्रश्न आहे. ...