तंत्रज्ञानाचे सुयोग्य वापर करत सरकारी कामामध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी- कर्मचारी यांनी शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जलद गतीने देण्यासाठी प्रयत्न करावे. शासकीय सेवकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचे कर्तव्य पार पाडावे. ...
अरबी समुद्रात गेल्या आठवड्यात २४ ऑक्टोबरला रत्नागिरीपासून ३६० किमी अंतरावर ‘क्यार’ हे चक्रीवादळ निर्माण झाले. त्याचे पुढे महाचक्रीवादळात रुपांतर झाले आहे. ...
खराब हवामानामुळे गेली 90 दिवस राज्यातील मासेमारी झाली ठप्प झाली असून शेतक्यांप्रमाणे आता राज्यातील मच्छीमारांना देखिल नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
दिवाळीत चंद्रकांत पाटील यांच्याकडून घरकाम करणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले हाेते. त्याविराेधात आता मनसेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...