राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात. ...
परदेशांत वास्तव्य भारतीय लोक आपल्या देशांत किती पैसे पाठवितात याची माहिती आहे? इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २0१८ साली परदेशांत राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या देशात साडेपाच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविली. ...
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काही वर्षांपासून मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याची मागणी केली होती. भाजपने या मुद्द्याची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला होता. ...
आयआयटी मुंबई आणि त्याचे संकुल म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी योग्य आणि शांततापूर्ण वातावरण असणारी जागा, मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथील विद्यार्थ्यांच्या शांततेचा भंग होत असल्याचे समोर येत आहे. ...
लाल दिव्याच्या गाडीची हौस भागविण्याचा हट्ट आतापर्यंत अनेक महापौरांनी धरला. पण नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडून कुटुंबासाठी मिळणारी गाडी नाकारली आहे. ...
समस्त मराठी कलावंतांनी त्यांच्या वार्षिक उत्पन्नातून दरवर्षी किमान एक हजार रुपये जरी मराठी नाट्य कलाकार संघाकडे जमा केले, तरी कित्येक लाखांचा निधी निर्माण होऊ शकेल. ...