भारताने नुकताच जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 रद्द करत विशेष दर्जा काढून घेतला आहे. यावरून पाकिस्तानचा जळफळाट झाला असून प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये केली जात होती. ...
वाघोली येथे डब्लूएस बेकर्स कारखान्याच्या पाठीमागील बाजूला असलेल्या गोडावूनच्या भिंतीला भगदाड पाडून ४० लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास करणाऱ्या टोळीचा लोणीकंद पोलिसांच्या डी बी पथकाने पर्दाफाश केला असून दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी भिवंड ...
टपरीवरील उधारीच्या कारणांवरून झालेल्या भांडणाच्या रागातून चार चाकीतून आलेल्या चौघांनी तरुणाचे अपहरण करून जबर मारहाण केली. तसेच अपहरण करत असताना मित्राने विरोध केला म्हणून दगड डोक्यात मारून त्यालाही जखमी केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गेल्या 6 वर्षांत अनेक आरोप झाले आहेत. राफेल करार, पुलवामा हल्ला ते ईव्हीएम हॅकिंगवरून त्यांना बोलण्यासाठी विरोधकांनी भाग पाडण्याच प्रयत्न केला होता. ...