फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त अंतर्विरोधाचे प्रदर्शन हे शिवसेना आणि भाजपात घडले. तरीही तेव्हा ते टिकले. अगदी मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते टिकले, मग आताच कसे पडेल असा सवाल संजय राऊत यांनी विरोधकांना विचारला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील दरभंगा शहरापासून केवळ २0 किलोमीटरवर असलेल्या सिर्हल्ली गावची ज्योतीकुमारी आणि तिचा गरीब बाप मोहन पास्वान यांची कथा सांगताना सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा काय संबंध तु ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पोलीस, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि प्रशासनातील इतर घटक युद्ध पातळीवर काम करत आहेत. ...