ससून शवागरातून मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ...
भाजप जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे सुद्धा अखिलेश यादव म्हणाले. ...
या मृत तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस प्रयत्न करत आहेत. ...
'ममता बॅनर्जी कोलकातातून थेट संयुक्त राष्ट्रात पोहोचल्या होत्या.' ...
सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकणार नाही. सर्व गोरगरीब लोकांवर अन्याय होणार आहे. ही लढाई केवळ मुस्लिमांची नाही तर सर्व धर्मियांची आहे... ...
चालू गाडीत शाॅर्टसर्किट झाल्याने संपूर्ण कार जळून खाक झाल्याची घटना पिंपरीतील थेरगाव येथे घडली. ...
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुनही मोदींनी काँग्रेससह विरोधकांचा समाचार घेतला. ...
गाेव्याहून चाैदा चाकी ट्रेलरमधून दारुची तस्करी केली जात हाेती. मावळ जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करत साठा केला जप्त ...
'दिल्लीतील 2000 व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले.' ...
कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे समाधान होणार नसलं तरीही दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ...